सरकराने १२वीच्या परिक्षेत अविस्मरणीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवासाठी एक मोठी आणि महत्त्वाची योजना आणली आहे. त्यात त्यांना रोख बक्षिसांसह लॅपटॉप आणि इतर सुविधाही मिळणार आहेत. नेमकी काय आहे ही स्कीम…
कॉलेजची फी, वसतिगृह आणि पुस्तकांच्या विचाराने अनेक घरांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पण चांगली बातमी अशी आहे की, सरकारने विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी एक अतिशय विशेष योजना सुरू केली आहे.
भारत सरकारची ‘लखपती दीदी’ योजना ही ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी खरोखरच एक क्रांतिकारक आणि परिवर्तन घडवून आणणारा उपक्रम ठरत आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांना आर्थिक सक्षम करणे आहे.
Post Office Scheme: सरकार पोस्ट ऑफिसद्वारे अनेक लहान बचत योजना चालवते, ज्या जोखीममुक्त असतात आणि मजबूत व्याजासह मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यास मदत करतात.