Nitin Gadkari News: नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील ५२७ किमी लांबीच्या नवीन रस्ते प्रकल्पांचा आढावा घेतला. पुणे, सातारा, नागपूर आणि संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमधील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
पालघर ते त्र्यंबक दरम्यानच्या १५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या रुंदीकरणाचा मुद्दा सध्या जिल्ह्यातील राजकारण व प्रशासनाच्या केंद्रस्थानी आला आहे. महामार्ग विभागाने २ वेळा दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामेही केली.
राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुली पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने सरकार पाऊल टाकत असून 1 एप्रिल 2026 पासून रोख व्यवहार बंद होण्याची शक्यता आहे. FASTag, UPI सारख्या डिजिटल पर्यायांमुळे टोल प्लाझांवरील रांगा…
केंद्र सरकार देशातील रस्ते आणि वाहतूक पायाभूत सुविधांना पुनरुज्जीवित करण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, सरकारचे दररोज ६० किलोमीटर महामार्ग बांधण्याचे उद्दिष्ट आहे.
गेल्या वर्षी कशेडी बेगद्याच्या सुरुवातीच्या भागात होंगर कपारीतून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. या घटनेमुळे महामागांवरील एक लेन अनेक तास बंद ठेवावी लागली होती.
देशातील २३ राज्यांमधील २०,९०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, तडे आणि रस्त्याचे दोष शोधण्यासाठी 'थ्री-डी लेझर-आधारित नेटवर्क सर्व्हे व्हिकल्स' (NSV) तैनात करण्यास सुरुवात झाली आहे.
महापालिकेने विविध ठिकाणी बांधलेल्या ३२ सार्वजनिक स्वच्छतागृहांतूनच महिलांसाठी सुविधा करण्यात आली असली तरी या परिसरात पुरुषांची नेहमी गर्दी असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे.