महाराष्ट्र ही भारतामध्ये वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ४० टक्के परकीय गुंतवणुक ही महाराष्ट्रात येते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, खाण संशोधन या…
नवी दिल्ली : भारत आणि कॅनडामधील बिघडलेले संबंधाबाबत आता नवीन अपडेट समोर आल्याचे दिसून आले आहे. तणावाचे वातावरण सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने दोन महिन्यांनतर…
नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कॅनडीयन नागरिकांना भारतात प्रवेश करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. कॅनडाने केलेले आरोप फेटाळत लावत भारताने…