Nepal Flash Floods Impact on Bihar: नेपाळमधील नद्यांचे पाणी वाढल्यास बिहारमध्ये पूरस्थिती का निर्माण होते? भारत-नेपाळ सीमा, गंडक नदी आणि पुराच्या धोक्याची सविस्तर माहिती वाचा.
T-२० ब्लाइंड महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळला सात विकेट्सने पराभूत केले. हा पहिला ब्लाइंड महिला क्रिकेट विश्वचषक होता यावेळी टीम इंडियाच्या कर्णधाराने तिच्या भावना व्यक्त केल्या.
काल भारत विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यांमध्ये भारताने सोमवारी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर नेपाळचा ४२-३७ असा पराभव करून खो खो विश्वचषक २०२५ मध्ये शानदार सुरुवात केली.
भारत विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये आज सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. त्याचबरोबर आशिया कपमधील संघ कोणत्या स्थानावर आहेत आणि कोणते संघ उपांत्य फेरीसाठी पात्र…