साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असून, येत्या काळात साखरेचा दर १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज राहुरी तालुक्यातील तनपुरे साखर कारखान्याचे संचालक सुरेश करपे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, साखरेच्या वाढत्या दराचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी शेतकरी नेते रवी मोरे यांनी केली आहे. उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
साखरेचा दर वाढल्यास सर्वसामान्यांच्या खिशावर किती परिणाम होणार आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहोचणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असून, येत्या काळात साखरेचा दर १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज राहुरी तालुक्यातील तनपुरे साखर कारखान्याचे संचालक सुरेश करपे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, साखरेच्या वाढत्या दराचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी शेतकरी नेते रवी मोरे यांनी केली आहे. उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
साखरेचा दर वाढल्यास सर्वसामान्यांच्या खिशावर किती परिणाम होणार आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहोचणार, याकडे आता लक्ष लागले आहे.






