• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Murud Janjira Mysterious Fort Which Is Located In Maharashtra

महाराष्ट्रात आहे भारताचा सर्वात शापित किल्ला! आजवर कुणीही याला काबीज करू शकलं नाही; 350 वर्षांपासूनचे रहस्य…

आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका किल्ल्याविषयी माहिती देत आहोत, ज्याला आजवर कुणीही जिंकू शकलं नाही. हा किल्ला महाराष्ट्रातील मुरुड गावाजवळ बांधलेला असून याचे नाव आहे जंजिरा... अरबी समुद्राच्या एका लहान बेटावर याला बांधण्यात आले आहे. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ९० फूट आहे. हा किल्ला इतका मजबूत आहे की शत्रूंसाठी तो अजिंक्य किल्ला बनला. किल्ल्याची रचना फार अनोखी असून त्याला समुद्राच्या मध्यभागी बांधले गेले आहे, म्हणजेच किल्ल्याच्या चारही बाजूंनी आपल्याला फक्त पाणीच पाणी दिसून येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2025 | 03:50 PM
महाराष्ट्रातील किल्ला आहे भारताचा सर्वात शापित किल्ला! आजवर कुणीही याला काबीज करू शकलं नाही; 350 वर्षांपासूनचे रहस्य...

महाराष्ट्रातील किल्ला आहे भारताचा सर्वात शापित किल्ला! आजवर कुणीही याला काबीज करू शकलं नाही; 350 वर्षांपासूनचे रहस्य...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 असे म्हणतात की, ३५ वर्षांत या किल्ल्यावर अनेक सैन्यांनी हल्ले केले, ज्यात पार्तुगीज, ब्रिटीश, मुघल आणि मराठ्यांचा समावेश आहे मात्र अनेक हल्ल्यांनंतरही हा किल्ला कुणीही जिंकू शकला नाही

असे म्हणतात की, ३५ वर्षांत या किल्ल्यावर अनेक सैन्यांनी हल्ले केले, ज्यात पार्तुगीज, ब्रिटीश, मुघल आणि मराठ्यांचा समावेश आहे मात्र अनेक हल्ल्यांनंतरही हा किल्ला कुणीही जिंकू शकला नाही

2 / 6 मुरुड जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा इतक्या अनोख्या प्रकारे बांधण्यात आला आहे की किल्लयापासून काही मीटर दूर जाताच हा दरवाजा पूर्णपणे बंद होतो आणि भिंतींमध्ये जाऊन लपतो. यामुळे अनेक शत्रू गोंधळात पडायचे

मुरुड जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा इतक्या अनोख्या प्रकारे बांधण्यात आला आहे की किल्लयापासून काही मीटर दूर जाताच हा दरवाजा पूर्णपणे बंद होतो आणि भिंतींमध्ये जाऊन लपतो. यामुळे अनेक शत्रू गोंधळात पडायचे

3 / 6 हा किल्ला तब्बल २२ एकरांवर पसरलेला आहे. यामध्ये एकूण २२ सुरक्षा चाैक्या बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक चाैकीवर अजूनही तोफा ठेवलेल्या आहेत. यावरुनच आपण त्याच्या सुरक्षेची कल्पना करु शकतो. या किल्ल्याचे बांधकाम मलिक अंबरने सुरु केले होते

हा किल्ला तब्बल २२ एकरांवर पसरलेला आहे. यामध्ये एकूण २२ सुरक्षा चाैक्या बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक चाैकीवर अजूनही तोफा ठेवलेल्या आहेत. यावरुनच आपण त्याच्या सुरक्षेची कल्पना करु शकतो. या किल्ल्याचे बांधकाम मलिक अंबरने सुरु केले होते

4 / 6 किल्ल्यावर सिद्दीकी शासकानी बराच काळ राज्य केले, त्यांच्या वर्चस्वात असताना इथे अनेक जड तोफा बसवण्यात आल्या, ज्या आजही किल्ल्यात दिसून येतात

किल्ल्यावर सिद्दीकी शासकानी बराच काळ राज्य केले, त्यांच्या वर्चस्वात असताना इथे अनेक जड तोफा बसवण्यात आल्या, ज्या आजही किल्ल्यात दिसून येतात

5 / 6 किल्ल्याभोवती असलेल्या ४० फूट उंज भिंतींमुळे किल्ल्याला भेदने कोणत्याही शत्रूला जमले नाही. समुद्राच्या लाटांसमोरही हा किल्ला आजवर तितक्याच खंबारतेने उभा आहे, यावरुन त्याच्या अभियांत्रिकीची ताकद आपल्याला समजते

किल्ल्याभोवती असलेल्या ४० फूट उंज भिंतींमुळे किल्ल्याला भेदने कोणत्याही शत्रूला जमले नाही. समुद्राच्या लाटांसमोरही हा किल्ला आजवर तितक्याच खंबारतेने उभा आहे, यावरुन त्याच्या अभियांत्रिकीची ताकद आपल्याला समजते

6 / 6 मुरुड किल्ला फक्त त्याच्या इतिहासासाठी आणि ताकदीसाठी प्रचलित नाही तर त्याची रचना, गूढता आणि अजिंक्य प्रतिमेमुळेही जगातील अनेक आश्चर्यांपैकी एक मानला जातो. इथे आजही अनेक पर्यटक भेट देण्यासाठी जात असतात

मुरुड किल्ला फक्त त्याच्या इतिहासासाठी आणि ताकदीसाठी प्रचलित नाही तर त्याची रचना, गूढता आणि अजिंक्य प्रतिमेमुळेही जगातील अनेक आश्चर्यांपैकी एक मानला जातो. इथे आजही अनेक पर्यटक भेट देण्यासाठी जात असतात

Web Title: Murud janjira mysterious fort which is located in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • Janjira Fort
  • maharashtra
  • tourism

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत

सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत

कोर्टाबाहेरच ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला; दीड लाख रुपयांसह कागदपत्रे पळवली

कोर्टाबाहेरच ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला; दीड लाख रुपयांसह कागदपत्रे पळवली

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा

Andhra Pradesh News: हिंसाचाराच्या घटनांनंतर आंध्र प्रदेश सरकार सतर्क; सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचलले कठोर पाऊल

Andhra Pradesh News: हिंसाचाराच्या घटनांनंतर आंध्र प्रदेश सरकार सतर्क; सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचलले कठोर पाऊल

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच

Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा

RSS100 : “जे ही काम करतात ते मुस्लीमांविरोधातच…; शतकपूर्तीदिनी RSS वर बड्या नेत्याने साधला जोरदार निशाणा

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.