Maharashtra crop sowing 2026: जुलैअखेर राज्यातील अपेक्षित क्षेत्रापैकी ८८ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, सुरुवातीला वेगाने झालेली पेरणी नंतर पावसाच्या खंडामुळे मंदावली. कृषी विभागाच्या अहवालानुसार, सोयाबीनचे ३७.८ टक्के आणि…
राज्यातील अन्नधान्य- कडधान्य तसेच गळीत पिकांच्या उत्पादनात वाढ व्हावी. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून राज्यांतर्गत पीक स्पर्धा घेतली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ३१ जूलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत असणार आहे.
बुधवारी (ता.19) संध्याकाळी केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत खरिपातील 12 पिकांच्या हमीभावात भरघोस वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोयना धरणातून आतापर्यंत केवळ पायथा वीजगृहातून नदीपात्रात 2 हजार 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. मध्यंतरीच्या पावसाने पुन्हा धरणात पाण्याची आवक ही वाढली. त्यामुळे आता धरणाचे 6 दरवाजे हे 3…