करजखेड्यातील रास्त भाव दुकानाच्या कारभारावर धान्याच्या कथित काळाबाजाराचा आणि कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बोगस सोसायटी ठराव तयार करून धान्य वितरणाच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, दुकान…
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेला १७ ऑगस्ट २०२६ रोजी ३६० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आग्रा येथे १७ ऑगस्ट रोजी शौर्य सोहळ्याचे आयोजन करण्यात…
बोरदरा, वराळे, गोणवडी आणि बिरदवडी परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था गंभीर झाली असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
केंद्र सरकारच्या 'हर घर तिरंगा' अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने १३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये दररोज ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले. आजही या पार्श्वभूमीवर राज्यभरात शाळांमध्ये तीन दिवस ध्वजारोहण…
Gopinath Munde Sports Complex: गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल उभारण्यासाठी तब्बल २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असताना अवघ्या दहा वर्षांतच हे संकुल पाडण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. नव्या यूडीसीपीआर नियमांचा…
पळसगाव डव्वा येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा न मिळाल्याने तब्बल दोन तास मृतदेह रस्त्यावर ठेवावा लागला. महसूल व पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करत शेतशिवारात अंत्यसंस्कार घडवून…
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या कचरा डेपोत झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या आघातातून संपूर्ण शहर सावरत असतानाच, या दुर्घटनेशी संबंधित एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
FDA News: अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्राने अन्न व औषधविषयक परवाने मिळवण्यासाठी बनावट एजंट, मध्यस्थ किंवा व्यक्तींची मदत घेऊ नये, असे आवाहन केले आहे. परवाना अर्ज आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्णपणे…
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील उत्तन, चौक, पाली, डोंगरी आणि तारोडी या पाच गावांचे सिटी सर्वेक्षण गेल्या नऊ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या या गावांमध्ये वास्तव्य करणाऱ्या आगरी-कोळी नागरिकांना…
From Worker to Contractor: भिवंडीतील सुनील अडे यांनी साधा कामगार म्हणून सुरुवात करून बांधकाम क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. वर्ष २००० मध्ये त्यांनी बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला आणि सुरुवातीला वाळू…
Mira Bhayandar: मिरा-भाईंदर महापालिकेच्या ५०० कोटी रुपयांच्या कर्जप्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कर्जप्रस्तावाबाबत आरोप केल्यानंतर नगरविकास विभागाने महापालिकेकडे सविस्तर माहिती मागवली आहे.
Mumbai News: मुंबईतील ताडदेव परिसरातील घराच्या जाहिरातीचा इस्टेट एजंट भावेश कावरे याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर मिळणार नसल्याचे, तर शाकाहारी व्यक्तींना घरासाठी…
महाराष्ट्राला देशाचे 'ग्रोथ इंजिन' म्हणून ओळखले जात असताना राज्यातील तब्बल ३६ हजार २११ खासगी कंपन्या मागील पाच वर्षांत बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mira Bhayandar: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महासभेतील रस्ते, चौक आणि वास्तूंच्या नामकरण प्रस्तावावर मराठी एकीकरण समितीने हरकत घेतली आहे. ‘श्री गुरु जम्भेश्वर चौक’ आणि ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ या…
वांद्रे पूर्व परिसरातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील मोजक्या मोठ्या मोकळ्या आणि हिरव्या जागांपैकी एक असलेल्या या उद्यानातील नागरिकांचा प्रवेश आधीच मर्यादित होता.
रेती उपसा व वाहतूक प्रकरणात कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना राजुली क्षेत्राचे वनपाल रमेश पचारे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही धडक कारवाई अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसटोला कार्यालयात…
Satara News: नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या विविध अर्ज आणि तक्रारींच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाकडून वेग देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात नागरिकांशी संबंधित तब्बल १,२३६ प्रकरणे मार्गी लावण्यात आली असून, प्रशासनाच्या विविध विभागांशी…
Marathi language: महाराष्ट्रातील व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी व्यवहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आल्यानंतर रिक्षाचालकांकडून कथित ३०० रुपये वसूल केल्याचा आरोप समोर आला आहे. रिक्षा युनियनमार्फत ही रक्कम घेतली जात असल्याचा दावा…
Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोच्या निर्मितीत आता प्रेक्षकांना थेट सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. लोगो डिझाइन स्पर्धेसाठी १४ ऑगस्ट ही अंतिम मुदत असून, निवड झालेल्या टॉप ३ विजेत्यांना आकर्षक…
Pune News: स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण होत असतानाही मावळ तालुक्यातील काही दुर्गम वाड्यांमधील नागरिकांना मूलभूत रस्ते सुविधेसाठी संघर्ष करावा लागत आहे. रस्त्याअभावी आजारी रुग्णांना झोळीतून किंवा खडतर वाटेने रुग्णालयापर्यंत नेण्याची…