राज्यातील वीजवापरामध्ये नवीकरणीय अथवा हरित ऊर्जेचे प्रमाण सध्याच्या १३ टक्कयांवरून २०३० पर्यंत ५२ टक्क्यांवर नेण्यात येणार असून हरित ऊर्जेवर भर दिल्यामुळे आगामी पाच वर्षांसाठी विजेचे दर कमी करणे शक्य झाले…
Today's Breaking news- दिल्लीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करू नका" असे स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. यामुळे दोन्ही पक्षांतील संवाद खुंटला असून सत्तेचे समीकरण रखडले आहे.
रोज देशभरात काही ना काही घडत असते आणि त्याचे संपूर्ण ब्रेकिंग अपडेट्स आता तुम्ही एका क्लिकवर मिळवू शकता. आजच्या दिवसाची सुरूवात कोणत्या बातमीने झाली आहे वाचूया
Marathi breaking live marathi प्रयागराजमध्ये गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आता परिस्थिती सामान्य आहे. चेंगराचेंगरीनंतर बंद केलेले बॅरिकेड्स उघडण्यात आले आहेत.
2019 च्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून ते राजकारणापासून दूर राहिले. तेव्हापासून मनमोहन सिंग हे राजकारणापासून अलिप्तच दिसून आले. डॉ. मनमोहन सिंग यांनी राजकारणातील शेवटची इनिंग राजस्थानमधूनच खेळली आहे.