राज्य शासनानें मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या बसेससाठी काही नियम अनिवार्य केले आहे . तसेच बसेसच्या दरवाढीसाठी सुद्धा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .
राज्यात अकरावी प्रत्यक्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अखेर ४ लाख ४५ हजार ९१६ इतकी आहे. यापैकी ३ लाख ७१ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी कॅप अंतर्गत प्रवेश केला असून, ७४ हजार ४३२…
विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, शालेय पोषण आहार या सारख्या विविध विषयाबद्दल मार्गदशन करावे लागणार आहे.
परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्ती साठी २३ जून २०२२ पर्यंत…