कळवा परिसरात वाढत्या उष्णतेत वारंवार वीज खंडिती होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात ४-५ तास वीज नसल्याने जीवन विस्कळीत झाले आहे. कामगार वर्ग, वृद्ध आणि रुग्णांना याचा…
सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीजग्राहकांकडे अद्यापही २२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणने स्मार्ट मीटरद्वारे ऑटो डिस्कनेक्शन मोहीम सुरू केली आहे. थकीत बिल न भरल्यास आता रिमोटने वीज कापली जाणार. पाहा सविस्तर माहिती.
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी 'पीएम सूर्य घर' योजनेचा आढावा घेतला. सौर विक्रेत्यांच्या समस्या सोडवून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी महावितरणला दिले आहेत.
सरकारच्या सौर ऊर्जा योजनेवर डोळे झाकत विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. एकंदरीत सौर ऊर्जेमुळे वीजबिल कमी होते. मात्र, इथे शेतकऱ्यांना लाखोंचे वीजबिल आहे.
कर्जत तालुक्यात ग्राहकांना विश्वासात न घेताच महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवले जात आहे. यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत. चला या प्रकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अव्वाच्या सव्वा वीज बिल येणे हे काही नवीन राहिलेले नाही. मात्र शिरपूर तालुक्यात वीज महामंडळाने एका झोपडीत राहणाऱ्या 70 वर्षीय महिलेला तब्बल ८३००० रूपयांचे वीज बिल आलं आहे.