मारुती चितमपल्ली यांनी ३६ वर्षे वनविभागात नोकरी केली. त्यांना पर्यावरणाशी संबंधित मोठ्या प्रमाणात माहिती होती. अरण्यवाचन, पक्षी आणि वनस्पती यांचे वैशिट्ये सांगणारी जवळपास २५ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
akhil bhartiya marathi sahitya sammelan : यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक्सवरही पोस्ट करत माहिती दिली आहे.
तेजोमयीच्या घरी, भोपाळला राहणारे तिचे काका, काकू आणि त्यांचा मुलगा पप्पू परवाच आले. बऱ्याच दिवसांनी ते आल्यानं त्यांचं आगतस्वागत एकदम जंगी पध्दतीने आईबाबांनी केलं. घरी आलेली मंडळी खास असल्याचं अलेक्झांडरच्या…
इंग्रजीला भाषेला वाघीणीचे दूध म्हणतात. मराठी भाषेला अमृताशी पैजा जिंकणारी भाषा म्हणून मान्यता मिळाली. अहिराणी भाषा ही देखील खान्देशची महाराणी ठरली आहे. ‘अहीराणी’ ही आता लोकसंस्कृतीची लोकजीवनाची भाषा झाली आहे.…
प्राचीन काळापासून गोमंतकाची वाङ्मयीन परंपरा ही प्रामुख्याने मराठीच राहिली आहे. म्हणूनच मराठीतील पहिले 'श्रीकृष्ण चरित्र' एकनाथांच्याही अगोदर कृष्णदास शामा या गोमंतकीयाने 'श्रीकृष्ण चरित्रकथा' या नावाने १५२६ मध्ये लिहिल्याचे दिसते. त्यामुळे…
या आठवड्यात तेजोमयीला, पोलिओ डोस देण्याची आठवण बाबांनी आईला करुन दिली. अहो, मी कसं विसरेन? आई बाबास म्हणाली. काय गं आई, तू मला ही लस, ती लस कां देत राहते…
यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, अनेकदा कथासंग्रह, कादंबरी यांना अनेक प्रकाशन संस्था मिळतात. काव्यसंग्रह प्रकाशित करण्यास ग्रंथाली प्रकाशन संस्थेने नफा तोट्याचा विचार न करता काव्यसंग्रह प्रकाशित केला, याचे कौतुक वाटते. मला…
गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयात आयोजित होणाऱ्या अशा चर्चासत्रांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग सढळ हस्ते आर्थिक सहकार्य करीत असते. त्यांच्या सहकार्याने चर्चासत्रे पार पडतात, पण बऱ्याचदा होते काय की या चर्चासत्रांमध्ये सादर…