Bangladesh Election : बांगलादेशात ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीनाचे सरकार पडल्यानंतर प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. हिंदूंवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला…
MEA Response Bangaldesh : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशने अनेक भारतविरोधी विधान केली आहेत. ज्यावर भारताने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Randhir Jaiswal : अहवालानुसार, पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक प्रदेशात उपस्थित असलेल्या दोन भारतीयांना बांधकाम कामाच्या बहाण्याने रशियाला आणण्यात आले होते, परंतु त्यांना युद्ध आघाडीवर तैनात करण्यात आले होते.
सध्या सोशल मीडियावर निमिषा प्रिया प्रकरणावर एक दावा केला जात आहे. भारत सरकार यासाठी नागरिकांकडून आर्थिक मदत गोळा करत असल्याचे म्हटले जात आहे. यावर भारताने स्पष्टीकरण दिले आहे.