Kabul hospital attack : अफगाणिस्तानमध्ये आज एक मोठी धक्कादायक घटना घडली. पाकिस्तानने काबुलमधील रुग्णालयावर मोठा हवाई हल्ला केला, ज्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून भारताने याचा तीव्र निषेध केला आहे.
Indian citizens stranded in Iran : मध्यपूर्वेतील संघर्षाने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. या युद्धामुळे अनेक परदेशी नागरिक मध्यपूर्वेतील देशांमध्ये, इराणमध्ये अडकले आहे. यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे.
India Denies US Port Usage Report : अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी भारताचा वापर केला असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले…
Iran Israel War : पश्चिम आशियातील युद्धाने आता रौद्र रुप धारण केले आहे. नुकतेच ट्रम्प यांनी खामेनेईंचा मृत्यू झाल्याचा दावा केला असून जगभरात खळबळ उडाली आहे. याच वेळी भारताच्या भूमिकेने…
Pakistan Afghanistan Conflict : भारताने रमजान महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तावर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवदेन जारी करत जागतिक स्तरावर पाकिस्तानला फटकारले आहे.
Indian Student Found Dead in US : कॅलिफोर्नियातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. ६ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या साकेत श्रीनिवासय्याचा या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ…
India Russia Oil Trade: पुन्हा एकदा ट्रम्प यांचा भारताच्या रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याचा दावा अपयशी ठरला आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, भारताची उर्जा सुरक्षा ही प्राथमिक अशून नागरिकांचे…
Bangladesh Election : बांगलादेशात ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीनाचे सरकार पडल्यानंतर प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. हिंदूंवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला…
MEA Response Bangaldesh : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशने अनेक भारतविरोधी विधान केली आहेत. ज्यावर भारताने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Randhir Jaiswal : अहवालानुसार, पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक प्रदेशात उपस्थित असलेल्या दोन भारतीयांना बांधकाम कामाच्या बहाण्याने रशियाला आणण्यात आले होते, परंतु त्यांना युद्ध आघाडीवर तैनात करण्यात आले होते.
सध्या सोशल मीडियावर निमिषा प्रिया प्रकरणावर एक दावा केला जात आहे. भारत सरकार यासाठी नागरिकांकडून आर्थिक मदत गोळा करत असल्याचे म्हटले जात आहे. यावर भारताने स्पष्टीकरण दिले आहे.