पावसात भिजून आल्यानंतर शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. जास्त वेळ ओल्या कपड्यांवर बसून राहू नये, यामुळे सर्दी, खोकला वाढून आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात कोणत्या साथीच्या आजारांची शरीराला लागण होते.
ऊसाची लागवड करणारे शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी केंद्रातून बियाणे व खतांची खरेदी करून ठेवली असली, तरी पाऊस नसल्याने ते पडून आहेत. वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनात घट होण्याची भीती…