मासिक पाळीमध्ये महिलांना आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या मासिक पाळीमध्ये महिलांना उद्भवणाऱ्या समस्या.
पाळी आली की सुरुवातीचे तीन ते चार दिवस वेगळं बसवलं जातं देवघर, स्वयंपाकघरात त्या स्त्रीला येण्यास मज्जाव घातला जातो. इतकंच नाही तर स्त्रीशक्तीचं रुप असलेल्या देवीची करणं देखील अपशकुन मानला…
भारतात मासिक पाळीच्या रजेचा मुद्दा बर्याच काळापासून वादाचा विषय ठरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला धोरण तयार करण्यास सांगितले होते, अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक उपक्रम सुरू केला आहे. आता…
पंजाब विद्यापीठाने विद्यार्थिनींच्या सोयीसाठी मासिक पाळीदरम्यान एक दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थिनींना आगामी शैक्षणिक सत्र 2024-25 पासून अटी व शर्तींसह सुट्टी दिली जाईल, असे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितले आहे.