• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai Security System On Alert Mode

मुंबईतील यंत्रणा ‘ॲलर्ट मोड’वर; सुरक्षा यंत्रणा सज्ज, सर्वतोपरी खबरदारी

भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या युद्धसदृश स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई तसेच महाराष्ट्रात देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त कायम असतोच.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2025 | 10:41 AM
मुंबईतील यंत्रणा 'ॲलर्ट मोड'वर; सुरक्षा यंत्रणा सज्ज, सर्वतोपरी खबरदारी

मुंबईतील यंत्रणा 'ॲलर्ट मोड'वर; सुरक्षा यंत्रणा सज्ज, सर्वतोपरी खबरदारी (सौजन्य - नवराष्ट्र टीम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र तसेच मुंबईत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, नागरी संरक्षण दल, एनसीसी, एनएसएस आदी सर्व यंत्रणांची प्रात्यक्षिके तसेच पूर्वतयारी करून घेण्यात आली आहे. मुंबई ही तर देशाची आर्थिक राजधानीच आहे. त्यामुळे मुंबई तसेच मुंबई परिसरातील संवेदनशील ठिकाणे ही कायम अॅलर्टमोडवरच असतात, अशी माहिती राज्याचे प्रधान सचिव गृह अनुप कुमार सिंह यांनी दैनिक ‘नवराष्ट्र’ला दिली.

भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या युद्धसदृश स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई तसेच महाराष्ट्रात देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त कायम असतोच. पण पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. तारापूर, बीएआरसीसारख्या ठिकाणी बंदोबस्त मुंबईनजीकच्या तारापूर, बीएआरसीसारख्या संवेदनशील ठिकाणी कायम बंदोबस्त असतोच. मुंबई नजीकच्या संवेदनशील ठिकाणांवर पोलीस पेट्रोलिंग देखील वाढविण्यात आले आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबई नेहमीच अॅलर्ट मोडवर असते. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना राज्य सरकारने आधीच केल्या असल्याचे अनुप कुमार सिंह यांनी सांगितले.

नागरी संरक्षण दलाचा अशा परिस्थितीत महत्वाचा वाटा असतो. नागरी संरक्षण दलाला आपत्तीच्या वेळेस काय करायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असते. त्यांचीही पूर्वतयारी करून घेण्यात आली असल्याचे अनुप कुमार सिंह यांनी सांगितले. नागरी संरक्षण दलासोबतच एनसीसी, एनएसएस यांचीही प्रात्यक्षिके करून घेण्यात आल्याचे ते म्हणाले

Web Title: Mumbai security system on alert mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • Indo-Pak Relation
  • Police Department
  • police security

संबंधित बातम्या

लक्ष्मण हाकेंवरील ह्ल्ल्याची घेतली गंभीर दखल; तातडीने दिली ‘या’ दर्जाची सुरक्षा
1

लक्ष्मण हाकेंवरील ह्ल्ल्याची घेतली गंभीर दखल; तातडीने दिली ‘या’ दर्जाची सुरक्षा

सण, उत्सवांसाठी मुंबई पोलिस यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर; गर्दी टाळण्याचे असणार आव्हान
2

सण, उत्सवांसाठी मुंबई पोलिस यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर; गर्दी टाळण्याचे असणार आव्हान

No Make up in Police Department : वर्दीमध्ये करता येणार नाही मेकअप; पोलिसांना मेकअप आणि रिल्स काढण्यावर बंदी
3

No Make up in Police Department : वर्दीमध्ये करता येणार नाही मेकअप; पोलिसांना मेकअप आणि रिल्स काढण्यावर बंदी

…म्हणून राज्यातील तब्बल 75 पोलिस अधिकाऱ्यांनी दिला बढतीस नकार; ACP नको सीनिअर पीआयच बरं !
4

…म्हणून राज्यातील तब्बल 75 पोलिस अधिकाऱ्यांनी दिला बढतीस नकार; ACP नको सीनिअर पीआयच बरं !

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.