Mumbai train accident : मुंब्रा ते ठाणे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंब्रा-दिवा रेल्वे दुर्घटनेवर बोलताना शरद पवार म्हणाले, "मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.
Rohidas Munde on Railway Accident: कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर सर्वत्र भागातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान मोठा अपघात झाला आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले आहेत.
Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या दिवा- मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. जलद लोकल एकमेकांच्या शेजारून जात असतानाच हा भीषण अपघात झाला.
प्रवासी नेमके कसे पडले याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. रेल्वे प्रशासनाने अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली असून, या घटनेमुळे प्रवासी वर्गात चिंता निर्माण झाली आहे.
जळगावमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला. आग लागल्याची अफवा पसरवल्यामुळे अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज सायंकाळी चार-पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. एकाच वेळी दोन ट्रेन रेल्वे रुळावर आल्यामुळे, काही प्रवासी त्या रेल्वे रुळावरच अडकून पडले होते.
हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान पश्चिम आऊटर आणि बारांबू दरम्यान रुळावरून घसरली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातात 2 जण गंभीर जखमी…