आरबीआयच्या नियमांनुसार, वसुली एजंट फक्त सकाळी ८ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ग्राहकांना फोन करू शकतात. गैरवर्तन किंवा ओळखपत्राशिवाय भेटी झाल्यास, बँक लोकपालाकडे तक्रार दाखल करता येते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांमधील ठेवींवरील व्याजदर आणि ग्राहक सेवांबाबत काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल दक्षिण भारतीय बँकेला 59.20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहे. यात कर्नाटकातील तुमकूर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचा…
भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक (Saraswat Co-operative Bank Ltd) आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा (SVC Bank)…