ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखांहून कमी आहे. त्यांच्या पाल्यांना RTI अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी प्रवेश मिळणार आहे. तसेच काही आणखीन पात्रता निकषांना पात्र असल्यावरच पालकांना अर्ज करता येणार…
शालेय विद्यार्थांसाठी एक मोठी बातमी आहे. यापुढे सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षेत पास व्हावं लागणार आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले तर विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसाव लागणार आहे.
यंदा राज्य शासनानं आरटीईच्या नियमात काही बदल केले. त्याबाबतचा अध्यादेश फेब्रुवारीत काढण्यात आला होता. मात्र हा अध्यादेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द करत राज्य सरकारला दणका दिला आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. या मदरशांमध्ये मध्यान्ह भोजन आणि पुस्तकेही मोफत दिली जातात. याशिवाय इतर गरजेच्या गोष्टीही विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात. यामुळे शिष्यवृत्ती रोखण्यात…