मुंबईतील कुर्ला येथे मुसळधार पावसात झाड अंगावर पडल्याने एका ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. महापौर रितू तावडे यांनी ५ लाखांची मदत जाहीर केली असून यावरून किशोरी पेडणेकर आणि महापौरांमध्ये वाद…
मुंबई महापालिकेतील महापौर कार्यालयात झालेल्या वादानंतर महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर ट्रेसपासिंग आणि गैरवर्तनाचा आरोप करत पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला आहे. तर पेडणेकर यांनी हे आरोप फेटाळत…
मुंबईतील झाड कोसळणे आणि मॅनहोल दुर्घटनांनंतर व्हायरल झालेल्या अमित साटम यांच्या व्हिडीओवरून राजकारण तापले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एक्सवरील पोस्टद्वारे भाजप आणि अमित साटम यांच्यावर कठोर शब्दांत टीका…
Mumbai Manhole Accident: मुंबईतील साकीनाका खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बीएमसीने सहाय्यक आयुक्तांसह ४ अधिकाऱ्यांना निलंबित केले असून कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केले आहे.
मुंबईतील पहिल्याच पावसात उघड्या ड्रेनमध्ये महापालिकेचा कर्मचारी पडल्याच्या घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयावर खासदार वर्षा गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देत महापौरांवर जोरदार निशाणा…
मुंबईच्या महापौर रितू तावडे माटुंगा परिसरात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करत असताना त्यांच्या समोरच मुंबई महापालिकेचा एक अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे मॅनहोलला झाकण नसल्याचे…
पाणीपुरवठ्याबाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जुन्या विहिरी आणि तलावांच्या योग्य व्यवस्थापनाचे निर्देश दिले आहेत.
महापौरांनी डबेवाल्यांसाठी १०५ ई-बाइक्स उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर केली.डबेवाल्यांचा योगदान मुंबईकरांच्या जीवनाशी थेट निगडीत असून, त्यांनी शहराला जागतिक स्तरावर ओळख दिली आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीवर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियामधून जोरदार टीका केली जात आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामधील त्यांच्या महागड्या घड्याळाची जोरदार चर्चा असून हे रॉयलेक्स कंपनीचे असल्याचा दावा केला आहे.
महानगरपालिका ही लोकशाहीचे अंग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तेथे प्रशासक होते. तेथे लोकप्रतिनिधींचे लोकशाहीला अपेक्षित राज्य प्रस्थापित झाले याचा मला आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले.
मुंबईतील बीएमसी महापौरपदाच्या निवडणुकीभोवतीचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. भाजपाकडून आज (7 जानेवारी) आपला उमेदवार जाहीर केला असून भाजप महिला महापौरपदाच्या उमेदवाराल उभे करण्यात आले.