शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी लागू असलेल्या स्कूलबस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ०१ एप्रिल ते ३१ जुलै २०२५ या चार महिन्यांत विशेष मोहिम राबवून कारवाई केली आहे.
महाराष्ट्रातील RTO Border Check Post कायमस्वरूपी बंद होणार अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. चला याबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून राज्य परिवहन विभागाकडून रिक्षाला परवाना दिला जातो. गरज नसताना गरजेपेक्षा जास्त परवाने अधिकारी आणि काही एजंट मंडळीनी मिळून वाटप केले.
मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरात आज वाहतूक कोंडी दिसत आहे. याचं समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक प्रस्ताव मांडला आहे.
गेल्या काही वर्षांपासून आरटीओ कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यातच महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द न करणे, विभागीय परीक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रात बदल केले आहेत, असा आरोप केला जात आहे.
पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात घडलेल्या त्या उच्चभ्रू अपघाताचे आता मुंबई कनेक्शन समोर आले असून, ती आलिशान पोर्शो कार मुंबई व्हाया पुणे अशी शहरात दाखल झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या…
शेखर गोतसुर्वे, सोलापूर : आरटीओ कार्यालयाच्या सर्वव्हर सेवा ऑनलाइन केल्याचा गवगवा केला जात असला तरी मात्र प्रत्यक्षात कार्यालयात एजंटाचा सुळसुळाट दिसून आला आहे.आरटीओ कार्यालयामार्फत नागरिकांना वाहन परवाना, वाहन नोंदणी, वाहनावर…
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राजमहलबाहेर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आपापसात भिडले. बाबा कांबळे आणि केशव क्षीरसागर यांच्यात बाचाबाची झाली. राज ठाकरे यांच्यासमोर आपल्याला बोलू न दिल्याने बाबा कांबळे संतप्त झाले. रिक्षाचालकांची…
या मारहाणीत मनीष यांच्या हाताला दुखापत झाली असून या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात मनीष यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान याप्रकरणी मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटना ठाणे विभागाच्या वतीने या…