सिमेंट काँक्रीटमुळे रस्ता कायम तापलेला असतो, वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन आणि रस्त्याची रचना यामुळे वाहनांच्या टायरवर ताण येतो, त्यातच रस्त्यांवरील साध्यामध्ये असलेले अंतर वाहनांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचे ठरत आहे.
समृद्धी महामार्गासाठी ही जमीन खरेदी करण्याचा आदेश देण्यात आले होते. या जमिनीची किंमत १,१५० कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. सुरुवातीला या जमिनीचे कोणतेही कायदेशीर वारस समोर आले नव्हते.
सुरूवातीला नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला पर्यावरणासंबंधी परवानगी देण्यात आली होती. पण या प्रकल्पात काही प्रमाणात वनक्षेत्राचे नुकसान होणार होते.
१२ टप्प्यात वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार, मंगळवार ते शनिवारदरम्यान तेथील वाहतूक दुपारच्या वेळेस ४५ ते ६० मिनिटे पूर्णपणे बंद राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु होईल.
समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. देश काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणारा भाजप स्वतःच काँग्रेसमय झाल्याची टीका त्यांनी केली.
Samruddhi Mahamarg : नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी सहा तासांचा मोजावा लागणारा कालावधी पाहता नाशिकच्या मंत्र्यांना नाशिकलाच टाळून मुंबई गाठणे अधिक सोपीस्कर वाटू लागले आहे.
मुंबई मार्गाच्या धतींवर समृद्धी महामार्गावरही फुड मॉल उभारण्याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. 16 पेट्रोलपंपाशेजारीच हे फुडमॉल उभारण्यासाठी प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.
समृद्धी महामार्ग हा देशातील पहिला सर्वात मोठा महामार्ग आहे. ज्याच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा भिंती असतील. ७०० किमी लांबीच्या महामार्गावर १४०० किमी लांबीची सुरक्षा भिंत बांधण्यात आली आहे.
5 जून रोजी इगतपुरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले.
Toll Tax Free For Electric Vehicle : महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी नवीन इलेक्ट्रिक वाहन निती 2025 ची घोषणा केली आहे. त्याअंतर्गंत महाराष्ट्रातील काही मार्गावर प्रवाशांना टोलमाफी मिळणार आहे.
Mumbai–Nagpur Expressway Update : मे महिन्यापासून प्रवासी संपूर्ण ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावर प्रवास करू शकतील. इगतपुरी ते ठाणे या ७६ किमी समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा पूर्ण केला आहे.