इंग्लडच्या संघाने गिळलेला विजयाचा घास हा भारताच्या संघाने हिसकावुन घेतला. भारताच्या गोलंदाजांनी सामन्याच्या शेवटच्या दिवशी कौतुकास्पद कामगिरी केली यामध्ये विशेष कौतुक हे भारताचे गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे…
भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला, जिथे भारताने सुमारे ६ आठवडे पाच कसोटी सामने खेळले. गेल्या ८ वर्षांत एकदाही असे घडले नाही, परंतु आता प्रत्येकजण टीम इंडियाच्या पुढील सामन्याची वाट पाहत…
नव्या भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका अनिर्णित राखली. ओव्हलवर खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी हार मानली नाही आणि ६ धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयाने…
ओव्हल कसोटीनंतर चाहते, अनुभवी खेळाडू आणि सध्याचे खेळाडू सर्वजण सिराजचे कौतुक करत आहेत. दरम्यान, सिराजला या भारतीय खेळाडूची आठवण येत आहे. विजयानंतर सिराजला या भारतीय खेळाडूला मिठी मारायची होती.
सामन्यानंतर कर्णधार शुभमन गिलसोबत मोहम्मद सिराज देखील पत्रकार परिषदेमध्ये आला. यादरम्यान त्याने आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या. यावेळी सिराजला हॅरी ब्रुकच्या कॅचबद्दल प्रश्न करण्यात आला होता.
सिराजने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेचा माजी अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ओव्हलमध्ये सिराजच्या पाच बळींची भविष्यवाणी केली होती.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये चौथ्या दिनी ऋषभ पंतची आगळीवेगळी बॅटिंग पाहायला मिळाली. यामध्ये त्याचा हा अंदाज सर्वांचे मनोरंजन करत असतो सध्या सोशल मीडियावर एक व्हायरल होत आहे.