रिद्धी शर्मा यांनी फक्त 50 हजार रुपयांतून सुरुवात करून आज 7 कोटींचा व्यवसाय उभा केला आहे. त्यांची कहाणी मेहनत, जिद्द आणि सकारात्मकतेचं उत्तम उदाहरण आहे.
फक्त २ हजार रुपयांत चेन्नईच्या नलिनी आणि आनंद या नवरा-बायकोने 'Sweet Karam Coffee' हा घरगुती स्नॅक्स ब्रँड सुरू केला आणि आज त्यांनी ३०+ देशांमध्ये ३ लाख ऑर्डर्स पार केला.
ग्रामीण आणि अर्ध-शहरी महिला उद्योजिकांमार्फत ३,८००+ ई-क्लिनिकद्वारे देशाच्या शेवटच्या गावापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली जाणार आहे. यासाठी आता मोठ्या प्रमाणात भागीदारी करण्यात आली आहे.
एमएसएमई क्षेत्राच्या कक्षेत अधिकाधिक उद्योगांना आणण्याच्या उद्देशाने, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी एमएसएमईसाठी नवीन वर्गीकरण निकष जाहीर केले. एमएसएमई वर्गीकरणासाठी गुंतवणूक मर्यादा २.५ पट केली जाईल.
वर्धा जिल्हा प्रशासनाने (The district administration) कोविड रुग्णसंख्या (Covid patients) कमी करण्यासाठी जिल्ह्यात लावलेले कडक निर्बंध १८ मे पासून ग्रामीण भागात थोडे शिथिल करत शहरी भागात पूर्वीप्रमाणेच 1 जूनपर्यंत वाढवले.…
राज्यात उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी, यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (The Chief Minister's Employment Generation Program) राबविण्यात येत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कर्जाचे प्रस्ताव…