राज्यात विजेचे स्मार्ट पोस्टपेड मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांना सौर तासांमधील विजेच्या वापरावर बिलामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
स्मार्ट मीटर रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चासंबंधी काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी परवानगी मागितली होती.
थकबाकी खोळंबली असल्याने महावितरणचे अर्थकारणच विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्यात स्मार्ट प्रीपेड वीजमीटर (Smart Prepaid Meter) लावण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे.
हर घर जल प्रमाणेच “हर घर ऊर्जा” (Har ghar uarja) हे उद्दिष्ट ठेवून राज्यातील गरीबांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा निर्धार व्यक्त करतानाच शहापूरसारख्या (Shahpur) आदिवासी तालुक्यात उर्जा महोत्सव (Urja mhostav) घेवून…