तोडणी वाहतुक यंत्रणेने खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुटमार करु नये, कोणाची तक्रार असल्यास शेती गट ऑफीसशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन १५ रुपये कपात करुन घेण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारचा दरोडा असल्याची टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली.
गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे सभासदांना दर वर्षी मिळणारी 50 किलो साखर देता आली नाही. मात्र, यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम सभासदांना साखर देण्यात येईल.