होळीपासून उन्हाळ्याची चाहूल लागते. यंदा मात्र फेब्रुवारीच्या मध्यातच सूर्य तळपू लागला असून, थंडीने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे पाराही चढला असून, ही उन्हाळ्याची चाहूल मानली जाते. दुपारी उन्ह चटके जाणवू…
छत्रपती संभाजीनगर (Rain in Chhatrapati Sambhajinagar) शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे शहरावर मोठ्या प्रमाणावर ढग जमा झाले होते. वारा आणि मुसळधार पावसामुळे भरदिवसा…
राज्यातील जनतेला तीव्र उन्हाचा फटका बसत आहे. खारघरमध्ये याच उष्माघातामुळे (Kharghar Incident) 14 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यात उष्माघाताने (One Died due to Sunstroke) एका अग्निवीराचा मृत्यू झाल्याची…
खारघर येथे उष्मघातामुळे झालेल्या मृत्यूनंतर नवी मुंबईतील परिसरात स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी भारतीय हवामान विभागाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
राज्यात सध्या वातावरण बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर तीव्र उन्ह याचा फटका अनेकांना बसत आहे. त्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळा कार्यक्रम काल सकाळी पार पडला.…