अनंत अंबानी यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) संदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणाही केल्या. त्यांनी नमूद केले की, ज्या व्यक्तीकडे सर्व काही असूनही ती देवाची निवड करते, तीच खऱ्या अर्थाने सर्वात श्रीमंत…
आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर वसलेले तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक भाविक भेट देणाऱ्या मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे दररोज लाखो भक्त भगवान श्री वेंकटेश्वरांच्या चरणी सोने,…
संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. दोघांनी ११ किलोमीटरची पायपीट करून मध्यरात्री दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे.
तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत आणि श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे. येथे दररोज लाखो भाविक श्री वेंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराशी संबंधित अनेक अद्भुत परंपरा आणि…
जगातील सर्वांत श्रीमंत हिंदू मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती मंदिरात यंदा केसदानाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. मे महिन्यात १२.४३ लाखांहून अधिक भाविकांनी भगवान व्यंकटेश्वराच्या चरणी आपले केस अर्पण केले.
तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिर अनेक रहस्यांनी व्यापलेले आहे. तुम्हाला माहिती आहे का या मंदिरात केस का अर्पण केले जातात? डाळ आणि तांदूळ का अर्पण केले जातात? साडी आणि धोतर…
Tirupati Balaji Laddu Controversy: तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत धार्मिक स्थळ आहे, जिथे लाखो आणि कोट्यवधी रुपयांचे देणगी मिळते. तिथे प्रसादचा लाडू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
आंध्र प्रदेशमधील तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिर समितीने मंदिरात कार्यरत असलेल्या पण हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवा ठराव मान्य केला आहे. या ठरावानुसार मंदिरात काम करणाऱ्या १८ कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला टेकडीवर भगवान व्यंकटेश्वराला समर्पित तिरुपती मंदिर बांधले आहे. हे तिरुपती बालाजी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे चालवले जाते. हे…
अलीकडेच आपल्या प्रसादातील भेसळीमुळे तिरुपती बालाजी हे मंदिर फार चर्चेत होते. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देत असतात. यावेळी अनेक भाविक श्रद्धेने आपले केस येथे दान करत असतात. या…
तिरुमाला देवस्थानच्या प्रसादामध्ये ऑइल असल्याचे समोर आल्याने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या तेलाचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राजकारण चांगलेच तापले आहे. आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यने…
सध्या तिरुपती बालाजी मंदिर आणि तेथे मिळणारा प्रसाद देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्यक्षात येथील प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूंमध्ये भेसळ होत असल्याचा अहवाल समोर आला आहे. हे मंदिर नेहमीच…
तिरुपती बालाजी मंदिरात 5,300 कोटी रुपयांचे 10.3 टन सोने आणि 15,938 कोटी रुपयांची रोकड बँकांमध्ये जमा असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले होते. अशाप्रकारे या मंदिराची एकूण संपत्ती 2.50 लाख कोटी रुपयांहून…