शेवटच्या लीग सामन्यात, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना ११० धावांनी लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. संघातील अनेक खेळाडूंची कामगिरी त्यांच्या नावाप्रमाणे नव्हती यामध्ये सर्वात वरचे नाव वेंकटेश अय्यरचे आहे
केकेआर विरुद्ध एसआरएच पहिल्या डाव संपला आहे, या सामन्यात केकेआरची सुरुवात खराब झाली पण रिंकू आणि वेंकटेशने संघाच्या फलंदाजीचा शेवटचा कमालीचा केला आहे. SRH 201 धावांचे लक्ष्य असणार आहे.
आयपीएल 2025 च्या 18 वा हंगाम 22 मार्चपासून सूरु होणार आहे. केकेआरने भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपविली आहे.
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरने पुन्हा एकदा तो किती धोकादायक फलंदाज आहे याचा पुरावा दिला आहे. इंदूरमध्ये झालेल्या टी-२० सामन्यात अय्यरने एकट्याने २६ षटकार मारले. या खेळाडूने तुफानी द्विशतक…