२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी "विकसित भारत २०४७" चे स्वप्न साकार करण्यासाठी उत्पादन क्षेत्राला अर्थव्यवस्थेचा सर्वात मजबूत आधारस्तंभ म्हणून वर्णन केले. याबद्दल वाचा सविस्तर बातमी..
देशाच्या इतिहासात महाराष्ट्राला गौरवशाली स्थान आहे. हीच नाळ लक्षात घेऊन महाराष्ट्राला देशाची आर्थिक राजधानी आहे. तर मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचे माझे स्वप्न आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले…
मोदी सरकारकडून लवकरच आपल्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता.३) राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर होणाऱ्या आरोपांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. तसेच काँग्रेस काळातील शेतकरी कर्जमाफीच्या…