जलजीवन मिशनअंतर्गत राबविण्यात आलेली 'हर घर जल' योजना अल्पावधीत बंद पडली. बंद असलेली पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
Mumbai Water Cut News: बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील पाणी पाईपलाईनवर मोठे देखभालीचे काम करणार आहे, ज्यामुळे अनेक भागात २२ तास पाणीकपात करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 119 गावांमध्ये जलसंकट असले तरी दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. जलप्रकल्पातील साठाही 14 टक्क्यांपर्यंत आला आहे. 245 गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत.
नळपणी योजनेच्या पाणी साठवण विहिरीला छिद्र पाडण्यात आली असून नाल्यात वाहणारे दूषित पाणी हे त्या विहिरीत जात आहे. त्यानंतर त्या विहिरीतील साठून राहिलेले पाणी सहा आदिवासी वाड्या आणि दोन गावांना…