2026 मध्ये सरकारने 2011 च्या जनगणनेच्या आधारे परिसीमन प्रक्रिया सुरू करून 2029 पर्यंत महिला आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, यावरून विरोधकांनी आक्षेप घेतला.
Worli Girish Mahajan Viral Video : वरळी डोममधील भाजपच्या आंदोलनामध्ये एका महिलेने वाहतूक कोंडीवरुन मंत्र्यांना धारेवर धरले. यानंतर विरोधी नेत्यांनी महिलेचे कौतुक केले.
लोकसभेमध्ये मोदी सरकारचे पहिल्यांदा विधेयक नामंजूर झाले आहे. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर नांदेडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही.
Political News : महिला आरक्षण विधेयक आणि मतदार पुर्नरचना या विधेयकाला नामंजूरी मिळाल्यामुळे सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांनी काँग्रेसविरोधात आंदोलन छेडले आहे.
विष्णुपूर येथील सभेत पंतप्रधान मोदींनी तृणमूल काँग्रेसवर (टीएमसी) महिला आरक्षण विधेयक रोखल्याचा आरोप केला. बंगालच्या मुलींना राजकारणात येण्यापासून रोखून 'महा जंगलराज' टिकवून ठेवण्याची टीएमसीची इच्छा असल्याची टीका केली.
एखादी स्त्री कदाचित अनेक गोष्टी विसरेल; परंतु स्वतःचा झालेला अपमान ती कधीच विसरत नाही. पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेस, द्रमुक (DMK) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) या पक्षांवर निशाणा साधला.
महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याने भाजपने राहुल गांधींच्या घराबाहेर निदर्शने केली. काँग्रेसने महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि खासदार बांसुरी स्वराज यांनी केला आहे.
विरोधी पक्षांनी जाणीवपूर्वक 'नारी शक्ती वंदन' विधेयकाट खोडा घातला आहे आणि त्यांनी महिलांच्या हक्कांच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत, असे प्रसिद्ध समाजसेविका सीमा सिंह यांनी म्हटले आहे.
"ते महिला विधेयक नव्हतं तर महिलांच्या नावावर लोकसभेचे मतदारसंघ भाजपला पूरक कसे ठरतील यादृष्टीने तयार केलेलं ते एक षढयंत्र होतं" अशी टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी…
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा तापला आहे. उत्तर भारताचा वाढता राजकीय प्रभाव दक्षिण भारतीय राज्यांच्या प्रादेशिक अस्मितेला कमजोर करण्याची शक्यता आहे.
लोकसभेत राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले.
मनसे नेते राज ठाकरे यांनी पत्र जाहीर करुन महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सत्तेचा अमरपट्टा राहील याची तरतूद करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे राज ठाकरे…
महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा करताना टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पंतप्रधानपद राखीव करा अशी टीका केली आहे.