Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTO कार्यालयात उन्हामुळे नागरिक त्रस्त; मनसेची तत्काळ शेड्स व पाणी व्यवस्था करण्याची मागणी

सध्या मुंबईत तापमानाने उच्चांक गाठला असून, कडक उन्हामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणाऱ्या भागांमध्ये नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 10, 2025 | 03:57 PM

सध्या मुंबईत तापमानाने उच्चांक गाठला असून, कडक उन्हामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणाऱ्या भागांमध्ये नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) हे एक महत्त्वाचे ठिकाण असून, आवश्यक कामांसाठी येथे येणाऱ्या नागरिकांना उष्णतेचा प्रचंड फटका बसतो आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुढाकार घेत, RTO कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, अशी मागणी केली आहे. मनसेच्या वतीने RTO अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने शेड्सआणि थंड पाण्याची सोय करण्याची विनंती करण्यात आली आहे.मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे RTO कार्यालयाबाहेर नागरिक उन्हात उभे राहून हैराण होत आहेत. थोडीशीही सावलीची सोय नाही. त्यामुळे वृद्ध, महिला व लहान मुलांना अधिक त्रास होत आहे.”प्रशासनाने लवकरात लवकर योग्य उपाययोजना कराव्यात, असं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.

Follow Us
Close

सध्या मुंबईत तापमानाने उच्चांक गाठला असून, कडक उन्हामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणाऱ्या भागांमध्ये नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) हे एक महत्त्वाचे ठिकाण असून, आवश्यक कामांसाठी येथे येणाऱ्या नागरिकांना उष्णतेचा प्रचंड फटका बसतो आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुढाकार घेत, RTO कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, अशी मागणी केली आहे. मनसेच्या वतीने RTO अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने शेड्सआणि थंड पाण्याची सोय करण्याची विनंती करण्यात आली आहे.मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे RTO कार्यालयाबाहेर नागरिक उन्हात उभे राहून हैराण होत आहेत. थोडीशीही सावलीची सोय नाही. त्यामुळे वृद्ध, महिला व लहान मुलांना अधिक त्रास होत आहे.”प्रशासनाने लवकरात लवकर योग्य उपाययोजना कराव्यात, असं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.

Follow Us:

Web Title: Citizens suffer due to heat in rto office mns demands immediate provision of shade and water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • heat wave
  • Mumbai
  • RTO Office

संबंधित बातम्या

Mumbai–Ahmedabad Bullet Train Project : ‘बीकेसी ते शिळफाटा’ बोगदा अंतिम टप्प्यात, एनएचएसआरसीएलकडून मोठी अपडेट समोर
1

Mumbai–Ahmedabad Bullet Train Project : ‘बीकेसी ते शिळफाटा’ बोगदा अंतिम टप्प्यात, एनएचएसआरसीएलकडून मोठी अपडेट समोर

Mumbai News: मुंबईतील शेकडो कुटुंबांसाठी दिलासादायक! प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग होणार मोकळा
2

Mumbai News: मुंबईतील शेकडो कुटुंबांसाठी दिलासादायक! प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग होणार मोकळा

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा
3

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
4

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.