मनोज जरांगे पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता, मग सरकारने त्यावर बैठक का नाही घेतली असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता, मग सरकारने त्यावर बैठक का नाही घेतली असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.