मुंबई लोकलमध्ये किरकोळ वादातून विरारच्या २१ वर्षीय मयंक लोहारवर चाकू हल्ला झाला. या घटनेनंतर लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे….. प्रवाशांच्या मनात प्रवास करताना नेमके कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत, जाणून घेऊया.
मुंबई लोकलमध्ये किरकोळ वादातून विरारच्या २१ वर्षीय मयंक लोहारवर चाकू हल्ला झाला. या घटनेनंतर लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे….. प्रवाशांच्या मनात प्रवास करताना नेमके कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत, जाणून घेऊया.






