Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

काशिमिरा परिसरातील घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि एमआयएम नेते वारीस पठाण यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 25, 2025 | 07:41 PM

Follow Us

काशिमिरा परिसरातील घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि एमआयएम नेते वारीस पठाण यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या भेटीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या भडकाऊ वक्तव्यांमुळे मीरा-भाईंदरचे शांत वातावरण बिघडते,” असे सरनाईक म्हणाले. त्यांनी स्पष्ट चेतावणी दिली की, “मीरा-भाईंदर हे कोणाच्याही राजकीय प्रयोगासाठी प्रयोगशाळा नाही.” तसेच, शहराचे वातावरण दूषित करणाऱ्या नेत्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Close

Follow Us:

काशिमिरा परिसरातील घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि एमआयएम नेते वारीस पठाण यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या भेटीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या भडकाऊ वक्तव्यांमुळे मीरा-भाईंदरचे शांत वातावरण बिघडते,” असे सरनाईक म्हणाले. त्यांनी स्पष्ट चेतावणी दिली की, “मीरा-भाईंदर हे कोणाच्याही राजकीय प्रयोगासाठी प्रयोगशाळा नाही.” तसेच, शहराचे वातावरण दूषित करणाऱ्या नेत्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Mumbai mira bhayander city is not a political laboratory pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 07:41 PM

Topics:  

  • latest news
  • Mira Bhyander
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प रद्द करा ठाकरे गटाची मागणी; प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन
1

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प रद्द करा ठाकरे गटाची मागणी; प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना दिले निवेदन

ST Bus चा प्रवास सुलभ, डिजिटल होणार; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते ‘या’ कार्डचे लोकार्पण
2

ST Bus चा प्रवास सुलभ, डिजिटल होणार; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते ‘या’ कार्डचे लोकार्पण

Mumbai : धक्कादायक ! बंदी असतानाही रॅपिडो सेवा सुरूच; रिक्षा चालकांनी केला भांडाफोड
3

Mumbai : धक्कादायक ! बंदी असतानाही रॅपिडो सेवा सुरूच; रिक्षा चालकांनी केला भांडाफोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.