Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतल्या ‘सत्याचा मोर्चा’वर बोलताना निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 01, 2025 | 07:06 PM

Follow Us

काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतल्या ‘सत्याचा मोर्चा’वर बोलताना निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली. मतदार याद्यांतील घोळ हा बोगस मतदार तयार करण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत त्यांनी आयोग सरकारचा ‘पार्टनर’ झाल्याचा सवाल उपस्थित केला. “एका घरात चारशे मतदार कसे असू शकतात? निवडणुका पारदर्शक हव्यात, नाहीतर लोकशाही धोक्यात येईल,” असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. तसेच, “राज ठाकरेपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनाच मतदार याद्यांतील गडबडीबाबत एकमत झालं आहे,” असंही ते म्हणाले.

Close

Follow Us:

काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतल्या ‘सत्याचा मोर्चा’वर बोलताना निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली. मतदार याद्यांतील घोळ हा बोगस मतदार तयार करण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत त्यांनी आयोग सरकारचा ‘पार्टनर’ झाल्याचा सवाल उपस्थित केला. “एका घरात चारशे मतदार कसे असू शकतात? निवडणुका पारदर्शक हव्यात, नाहीतर लोकशाही धोक्यात येईल,” असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. तसेच, “राज ठाकरेपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनाच मतदार याद्यांतील गडबडीबाबत एकमत झालं आहे,” असंही ते म्हणाले.

Web Title: Nagpur everyone from raj thackeray to rahul gandhi has understood the issue vijay vadettiwar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 07:06 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • Vijay Vadettiwar

संबंधित बातम्या

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?
1

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको
2

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकली सावी; ‘जुळली गाठ गं’मध्ये पंचकन्यांच्या साथीने अन्यायाविरुद्ध लढा
3

खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकली सावी; ‘जुळली गाठ गं’मध्ये पंचकन्यांच्या साथीने अन्यायाविरुद्ध लढा

Karjat ZP Election : “जिल्हा परिषद गटाला विकासाच्या मार्गावर आणणारच”; उमेदवारांनी नागरिकांना दिलं आश्वासन
4

Karjat ZP Election : “जिल्हा परिषद गटाला विकासाच्या मार्गावर आणणारच”; उमेदवारांनी नागरिकांना दिलं आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.