ध्रुवीकरण केल्याशिवाय भाजपला राजकारणात यश मिळत नाही. अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जागा वाटप करताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा असे मत व्यक्त करत त्यांनी राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
ध्रुवीकरण केल्याशिवाय भाजपला राजकारणात यश मिळत नाही. अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जागा वाटप करताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा असे मत व्यक्त करत त्यांनी राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले आहे.