गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लाल कलिंगडसोबत पिवळा कलिंगड दाखल झाला आहे.अगदी आरोग्य वर्धक आणि खाण्यास गोड,रुचकर असलेल्या कालींगडाला परदेशातही मोठी मागणी असते मात्र युद्धामुळे दळणवळण बंद असल्याने आखाती देशात जाणारा माल एपीएमसी बाजारात आल्याने आवक मोठी झाली आहे. त्यामुळे मागच्या तुलनेमध्ये दरांमध्ये जवळपास 15 ते 20 रुपयांची घट झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.पिवळ्या कलिंगडाला केवळ 9 ते 10 रुपये तर पिवळ्या कलिंगडाला 20 ते 25 रुपयांचा दर मिळत असून,हे अल्प दर असून यात आमच्यासह शेतकऱ्यांचे ही मोठे नुकसान आहे. त्यामुळे युद्धविराम लवकर मिळवा.अशी आशाही यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लाल कलिंगडसोबत पिवळा कलिंगड दाखल झाला आहे.अगदी आरोग्य वर्धक आणि खाण्यास गोड,रुचकर असलेल्या कालींगडाला परदेशातही मोठी मागणी असते मात्र युद्धामुळे दळणवळण बंद असल्याने आखाती देशात जाणारा माल एपीएमसी बाजारात आल्याने आवक मोठी झाली आहे. त्यामुळे मागच्या तुलनेमध्ये दरांमध्ये जवळपास 15 ते 20 रुपयांची घट झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.पिवळ्या कलिंगडाला केवळ 9 ते 10 रुपये तर पिवळ्या कलिंगडाला 20 ते 25 रुपयांचा दर मिळत असून,हे अल्प दर असून यात आमच्यासह शेतकऱ्यांचे ही मोठे नुकसान आहे. त्यामुळे युद्धविराम लवकर मिळवा.अशी आशाही यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.






