Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: पाणी द्या, नाहीतर गाव सोडावं लागेल! बनगरवाडीतील शेतकऱ्यांची सरकारकडे आर्त मागणी

साताऱ्याच्या पूर्व भागात पावसाने दांडी मारल्याने पाणीटंचाई गंभीर झाली आहे. माण तालुक्यात पाण्याअभावी पिके करपू लागली असून, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 22, 2026 | 02:48 PM

Follow Us

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने दांडी मारल्याने शेती पाण्याविना करपू लागली आहे… माण तालुक्यातील म्हसवड, दहिवडी परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी २९ गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मका, बाजरी, तूर, चवळी, मूग आणि ऊस अशी पिकं पाण्याअभावी करपू लागली आहेत. बनगरवाडीमध्ये तर परिस्थिती आणखी गंभीर आहे. पाण्याअभावी गाव सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, दिवाळीपर्यंत संपूर्ण गाव गावामध्ये असेल का? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे .टेंभू योजनेतून आणि तारळी धरणातून तातडीने पाणी सोडावं अशी भावनिक मागणी बनगरवाडीतील ग्रामस्थांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. उरलेली १० ते २० टक्के पिकं तरी वाचवण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत.राजकारण न करता आधी पाणी द्या… अशी आर्त हाक आता बनगरवाडीतील शेतकरी देत आहेत यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी..

Follow Us:

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने दांडी मारल्याने शेती पाण्याविना करपू लागली आहे… माण तालुक्यातील म्हसवड, दहिवडी परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी २९ गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मका, बाजरी, तूर, चवळी, मूग आणि ऊस अशी पिकं पाण्याअभावी करपू लागली आहेत. बनगरवाडीमध्ये तर परिस्थिती आणखी गंभीर आहे. पाण्याअभावी गाव सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, दिवाळीपर्यंत संपूर्ण गाव गावामध्ये असेल का? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे .टेंभू योजनेतून आणि तारळी धरणातून तातडीने पाणी सोडावं अशी भावनिक मागणी बनगरवाडीतील ग्रामस्थांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. उरलेली १० ते २० टक्के पिकं तरी वाचवण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत.राजकारण न करता आधी पाणी द्या… अशी आर्त हाक आता बनगरवाडीतील शेतकरी देत आहेत यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी..

Web Title: Satara water shortage farmers demand water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Satara News

संबंधित बातम्या

Raigad News: महाडमध्ये SIR चा पहिला टप्पा पूर्ण; 45 हजार 463 मतदारांची गणना पत्रे अद्याप गायब
1

Raigad News: महाडमध्ये SIR चा पहिला टप्पा पूर्ण; 45 हजार 463 मतदारांची गणना पत्रे अद्याप गायब

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर
2

Devendra Fadnavis: कौशल्य विकासासाठी महाराष्ट्राचे महत्त्वाचे पाऊल; ‘टाटा स्ट्राइव्ह’ ठरणार तरुणांसाठी फायदेशीर

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
3

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Buldhana News: मेहकरमधील ४०० वर्षांचा ऐतिहासिक ‘कंचनी महाल’ दुर्लक्षित, संवर्धनाची मागणी
4

Buldhana News: मेहकरमधील ४०० वर्षांचा ऐतिहासिक ‘कंचनी महाल’ दुर्लक्षित, संवर्धनाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.