महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्कूल बस चालकांकडून होत असलेल्या मनमानी भाडेवाढीवर आता राज्य सरकार लगाम घालणार आहे. राज्यातील शाळा बसच्या वाढत्या भाड्यांमुळे पालकांवर आर्थिक ताण वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण म्हणजेच RTA मार्फत स्कूल बसचे भाडे निश्चित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्कूल बस चालकांकडून होत असलेल्या मनमानी भाडेवाढीवर आता राज्य सरकार लगाम घालणार आहे. राज्यातील शाळा बसच्या वाढत्या भाड्यांमुळे पालकांवर आर्थिक ताण वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण म्हणजेच RTA मार्फत स्कूल बसचे भाडे निश्चित करण्यात येणार आहे.






