Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News: महायुती सरकारने जरांगे पाटलांच्या समोर गुडघे टेकले – विजय वडेट्टीवार

जवळपास ७० टक्के सोयाबीनचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी ७० टक्क्यांपर्यंत उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे पुढचे वर्ष अत्यंत संकटात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. - विजय वडेट्टीवार

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2026 | 03:16 PM

Follow Us

जवळपास ७० टक्के सोयाबीनचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी ७० टक्क्यांपर्यंत उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे पुढचे वर्ष अत्यंत संकटात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने परिस्थितीचा आढावा घ्यावा, पंचनामे करावेत आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याची आवश्यकता आहे.सरकारने ही जबाबदारी गांभीर्याने घेतली पाहिजे. सोयाबीनमधून शेतकऱ्यांच्या हातात काहीच येणार नाही, अशी परिस्थिती आहे. पुन्हा शेतकरी देशोधडीला लागेल आणि कर्जबाजारी होईल.शेतकरी दर मिनिटाला आत्महत्या करतो. त्यासंदर्भातील माहिती आम्ही गोळा केली आहे. शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर काम करावे.

Follow Us:

जवळपास ७० टक्के सोयाबीनचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी ७० टक्क्यांपर्यंत उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे पुढचे वर्ष अत्यंत संकटात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने परिस्थितीचा आढावा घ्यावा, पंचनामे करावेत आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याची आवश्यकता आहे.सरकारने ही जबाबदारी गांभीर्याने घेतली पाहिजे. सोयाबीनमधून शेतकऱ्यांच्या हातात काहीच येणार नाही, अशी परिस्थिती आहे. पुन्हा शेतकरी देशोधडीला लागेल आणि कर्जबाजारी होईल.शेतकरी दर मिनिटाला आत्महत्या करतो. त्यासंदर्भातील माहिती आम्ही गोळा केली आहे. शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर काम करावे.

Web Title: Soybean crop crisis maharashtra 70 percent crop damage farmers demand government help and panchnama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • Vijay Vadettiwar

संबंधित बातम्या

Raigad News: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा? शेकापचा सरकार-महावितरणवर हल्लाबोल, ऑक्टोबरमध्ये आंदोलनाचा इशारा
1

Raigad News: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा? शेकापचा सरकार-महावितरणवर हल्लाबोल, ऑक्टोबरमध्ये आंदोलनाचा इशारा

Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद
2

Mumbai News : रेल्वे रूळ ओलांडण्याची बेफिकिरी वाढली; सात महिन्यांत ८,४११ प्रकरणांची विक्रमी नोंद

Paryushan Parva 2026: ऐकूनच आश्चर्य वाटेल! जैन धर्मात डोक्यावरील आणि दाढीचे केस हाताने उपटून काढण्याची परंपरा का?
3

Paryushan Parva 2026: ऐकूनच आश्चर्य वाटेल! जैन धर्मात डोक्यावरील आणि दाढीचे केस हाताने उपटून काढण्याची परंपरा का?

आदित्य बिर्ला ग्रुपची नवी झेप; १,८०० कोटींच्या गुंतवणुकीसह ‘अल्ट्राव्होल्ट’सह वायर्स अँड केबल्स व्यवसायात दमदार एन्ट्री
4

आदित्य बिर्ला ग्रुपची नवी झेप; १,८०० कोटींच्या गुंतवणुकीसह ‘अल्ट्राव्होल्ट’सह वायर्स अँड केबल्स व्यवसायात दमदार एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.