Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्यपूर्वेतील युद्ध संपणार का? COP-29 परिषदेत 132 देशांकडून लष्करी कारवाया थांबवण्याचे आवाहन

मध्यपूर्वेत गेल्या वर्षाभरापासून इस्त्रायलचे दहशातवादी गट हमास आणि हिजबुल्लाह यांच्या विरोधात युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबंण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. या युद्धामुळे मध्यपूर्वेतील लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 17, 2024 | 02:03 PM
मध्य पूर्वेतील युद्ध थांबणार का? COP29 परिषदेत 132 देशांकडून लष्करी कारवाया थांबण्याचे आवाहन

मध्य पूर्वेतील युद्ध थांबणार का? COP29 परिषदेत 132 देशांकडून लष्करी कारवाया थांबण्याचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

बाकू: मध्यपूर्वेत गेल्या वर्षाभरापासून इस्त्रायलचे दहशातवादी गट हमास आणि हिजबुल्लाह यांच्या विरोधात युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबंण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. या युद्धामुळे मध्यपूर्वेतील लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. अनेक देशांनी हे युद्ध थांबण्याचे आवाहन केले असून जागतिक स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. याचवेळी अझरबैजानमधील बाकू येथील आंतरराष्ट्रीय हवमान परिषदेत देखील युद्ध बंदीसाठी आवाहन करण्यात आले आहे.

भारतासह 132 देशांनी COP युद्धविराम आवाहन केले

या युद्धामुळे देखील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असून त्याचा तरूणांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय हवमान (COP 29) परिषदेमध्ये भारतासह 132 देशांनी COP युद्धविराम आवाहनात सामील झाल्याची घोषणा केली. यामध्ये युद्धात सहभागी देशांना परिषदेच्या महिन्यात लष्करी कारवाया थांबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. COP-29 हेऑलिम्पिक ट्रूसने प्रेरित असून एक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत शांतता, पर्यावर संरक्षण आणि हवामान बदलाविरुद्धच्या जागतिक लढ्याला प्रोत्साहन दिले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हवामान बदलांमुळे तरूणांच्या मानसिक आरोग्याला हानी; आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषदेदरम्यान तज्ञांचा दावा

मानवी साखळीद्वारे युद्धाचा निषेध

हा उपक्रम 1993 मध्ये संयुक्त राष्ट्रांद्वारे सुरू करण्यात आला. यामध्ये संयुक्त राष्ट्रांनी ऑलिम्पिक खेळांदरम्यान शत्रुत्व स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. या परिषदेचे दोन मुख्य उद्दिष्टांनी आहेत. एक पर्यावरणीय प्रभाव कमी करणे आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ऐक्याला प्रोत्साहन देणे. या परिषदेमध्ये मुख्य सभागृहाबाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून युद्धाला मूक निषेध दर्शवला. अधिकाऱ्यांनी झेंडे फडकवले तर अनेकांनी निषेधादरम्यान मौन पाळले. तसेच आंदोलकांनी हवामान समस्यांशी लढण्यासाठी अधिक निधीची मागणी देखील केली.

G-20 च्या संयुक्त राष्ट्रांना देखील आवाहन

G20 नेत्यांकडून लष्करी कारवाया थांबवण्याची अपेक्षा -या परिषदेदरम्यान G-20 देशांच्या नेत्यांना या लष्करी कारवाया थांबवण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे हवामान प्रमुख सायमन स्टील यांनी आवाहन केले. 18 ते 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सहभागी होणार आहेत. यामुळे हवामान बदलाच्या समस्यांना तोंड देण्यासाठी या संयुक्त राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेचे सचिव यांनी अपील केले आहे. जागतिक हवामान संकटाला प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.

हल्लायांमुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान

इराकच्या शिया मिलिशिया गटांनी इस्त्रायमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहेत. त्यांनी दक्षिण इस्त्रायच्या दोन महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. तसेच पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावरही हल्ले करण्यात आले आहेत.तर इस्त्रायली सैन्य दुसरीकडे लेबनॉनमध्ये हल्ले करत आहेत. यामुळे प्रचंड नुकसान झाले असून अनेक लोकांपर्यंत मानतावादी सुविधा पोहोचण्यास देखील अडथळे निर्माण होत आहे. अनेक नागरिकांपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा, तसेच औषधे यांसारख्या प्राथमिक सुविधा देखील पोहचण्यास अडथळे येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान पुन्हा हादरले; कलातमध्ये 7 सुरक्षा जवान मारले गेले, 18 जखमी

Web Title: Cop summit 132 countries called for an end to military operations in the middle east nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 02:03 PM

Topics:  

  • Climate Change
  • Hamas
  • Hezbollah
  • iran
  • Israel

संबंधित बातम्या

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा
1

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

Chabahar Port : अमेरिकेची गहिरी चाल! थेट भारत-इराणमधील करारावरच घातला घाला; आता मोदी सरकार घेणार का माघार?
2

Chabahar Port : अमेरिकेची गहिरी चाल! थेट भारत-इराणमधील करारावरच घातला घाला; आता मोदी सरकार घेणार का माघार?

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस
3

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?
4

Cheap International Travel: भारतातून फक्त 10,000 रुपयांत करता येईल ‘या’ सुंदर देशाची सहल; वाचा कसे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.