Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा प्रश्न सोडवला नाही तर…’ ; युद्धबंदी असतानाच पाकिस्तानची पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करुन देखील पाकिस्तान सुधारलेले नाही. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2025 | 03:26 PM
India Pakistan ceasefire Pakistan Foreign Minister Ishaq Dar Threaten to India amid ceasefire

India Pakistan ceasefire Pakistan Foreign Minister Ishaq Dar Threaten to India amid ceasefire

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करुन देखील पाकिस्तान सुधारलेले नाही. पाकिस्तानचे वर्णन अनेक तज्ज्ञांनी कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडी या भाषेत केलेले आहे. पाकिस्तान पुन्हा एकदा भारताला गिधड धमकी दिली आहे. भारतासोबत युद्धबंदी करारा लागू होऊनही पाकिस्ताचे मंत्री चवळाथलेल्या असस्थेत असून भारताला धमकी देत आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी असे विधान केले आहे की, यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

इशाक दार यांनी सिंधू पाणी करारावर जर तोडगा निघाला नाही, तर युद्धबंदीला काहीही अर्थ नाही असे म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारताच्या पश्चिम राज्यांतील अनेक भागांवर हल्ला केला. परंतु भारताने पाकिस्तानचे प्रत्येक हल्ले हाणून पाडले आणि हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यादरम्यान पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान युद्धबंदी लागू झाल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सीएनएनला मुलाखत दिली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारत पाक युद्धात चीनचा प्रत्यक्ष सहभाग? शस्त्र पुरवल्याचा दावा खोटा असल्याचे केले स्पष्ट

या मुलाखतीदरम्यान इशाक दार यांनी सिंधू पाणी करारवर खळबळजनक विधान केले. त्यांनी म्हटले की, जर सिंधू पाणी कराराचा प्रश्न सोडवण्यात आला नाही, तर युद्धबंदीला काहीही अर्थ उरत नाही. हा प्रश्न सोडवला गेला नाही, तर हे युद्ध मानले जाईल असेही इशाक दार यांनी म्हटले. यापूर्वीही सिंधू पाणी करारावरुन पाकिस्तानच्या मंत्र्यांनी अनेक वेळा धमक्या दिल्या आहेत. तसेच अणु हल्ल्याच्याही धमक्या पकिस्तानने दिल्या आहेत.

पाकिस्तानच संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारताला धमकी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, भारताने सिंधूचे पाणी अडवल्यास आम्ही हल्ला करुन. तसेच पाकिस्तानचे बिलवाल भुट्टो यांनीही म्हटलो होते की, सिंधू नदी पाकिस्तानची आहे, त्यात एकतर पाणी वाहेल किंवा त्यांचे रक्त. तसेच पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून अणु हल्ल्याच्याही धमक्या येत होत्या. दरम्यान पुन्हा एकदा पाकिस्तान परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी खळबळजनक विधान केले आहे.

दरम्यान भारताने युद्धबंदी लागू केल्यानंतरही सिंधू जल करार स्थिगतच ठेवला आहे. यावर कोणतीही चर्चा होणार नाही असे भारताने म्हटले आहे. तसेच पाकिस्तानसोबत केवळ दहशतवादावर चर्चा होईल, आणि काश्मीर हा भारताचाच राहिल त्यावरही कोणती चर्चा होणार नाही असे भारताने स्पष्ट केले आहे.

दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशार दिला आहे की, इथून पुढे त्यांच्या कोणत्याही दहशतवादी कारवायांना सहन तेले जाणार नाही. यामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही धमकी त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीबाबत अनिश्चितता कायम आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर रवाना ; आज सौदी अरेबियात घेणार क्राउन प्रिन्सची भेट

Web Title: India pakistan ceasefire pakistan foreign minister ishaq dar threaten to india amid ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड
1

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
2

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
3

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
4

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.