Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: भारताने सिंधू जल करारला स्थगिती देताच पाकिस्तानही चवताळला; ‘हा’ महत्त्वाचा करार करणार रद्द?

1972 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये शिमला करार करण्यात आला होता. परंतु सद्द परिस्थिती पाहता दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध असूनही पाकिस्तान हा करारा रद्द करण्याची शक्यता आहे. हा करारा नेमका काय होता हे जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 24, 2025 | 05:07 PM
Pahalgam Terror Attack Will Pakistan suspends 1972 Shimla Agreement that upholds LOC sanctity

Pahalgam Terror Attack Will Pakistan suspends 1972 Shimla Agreement that upholds LOC sanctity

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळावरी (22 एप्रिल) पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यांत 26 जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याना भारतात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा म्हणजे द रेझिस्टंट्स फ्रंट’ (TRF) ने घेतली आहे. सध्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान आणि भारतमधील संबंध चिघळले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधी मोठी कारवाई करत अनेक मोठे निर्णय घेतले आहे.

सध्या पाकिस्तान देखील भारताच्या या निर्णयांना प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान काही तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे की, पाकिस्तान 1972 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात पाकिस्तान-भारतमध्ये झालेला शिमला करार रद्द होण्याची शक्यता आहे. हा करारा नेमका काय होता आणि हा करारा रद्द झाल्यास काय परिणाम होतील हे आपण जाणून घेऊयात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘किंमत मोजावी लागेल…’ ; सिंधू स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या कथित पंतप्रधानाची भारताला धमकी

काय होता 1972 चा शिमला करार?

1972 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये शिमला करार करण्यात आला होता. हा करारा दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि युद्धोत्तर स्थिती हातळण्यासाठी झाला होता. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी जुलै 1972 मध्ये हिमाचल प्रदेशातील शिमला येथे या करारावर स्वाक्षरी केली होती. यामुळे या कराराला शिमला करार नाव देण्यात आले होते. तसेच या करारातूनच बांगलादेशची निर्मिती झाली होती.

  • या करारांतर्ग दोन्ह देश शांततेच्या मार्गाने व संवादाद्वारे पस्पर मदतभेद सोडवणार अशी हमी देण्यात आली होती.
  • हा करार 1971 मध्ये दोन्ही देशांतील युद्धात भारताला मिळालेल्या विजयानंतर करण्यात आला होती.
  • यामध्ये पाकिस्तानचे सुमारे 90 हजार सैनिसक युद्धकैद झाले होते. भारताच्या ताब्यात 5 हजार चौरस मैल जमिनी आली होती. यामुळे भुट्टो यावर चर्चा करण्यासाठी शिमलाला आले होते.
  • 1972 मध्ये झालेल्या या करारामुळे भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांना नवी दिशा मिळाली होती.
  • तसेच या करारांनुसार दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय सीमेवरील सैन्य माघारी घेतले होते. तसेच नियंत्रण रेषेची (LoC) स्थिती एकतर्फी न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
  • तथापि, 1999 मध्ये पाकिस्तानने या कराराचे उल्लंघन केले. परंतु बारताने पाकिस्तानला सडेतोर उत्तर देत त्यांच्या सैन्याला पळवून लावले होते. याला कारगिल युद्ध म्हणून ओळखले जाते.

पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती

सध्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत संतप्त झाल आहे. भारताने हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. भारताने पाकिस्तानला धडा शिकवम्यासाठी सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद करण्यात आली आहे. याशिवाय भारतातील पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोजून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पाकिस्तानींसाठी व्हिसा बंदी लागू केली आहे. आणि पाकिस्तानसोबत असलेले राजनैतिक संबंध देखील कमी करत लष्करी अधिकाऱ्यांना हद्दपार केले आहे.

काय होतील परिणाम?

या कारवाईचा परिणाम म्हणून पाकिस्तान भारत-शिमला करारा रद्द करण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. यामुळे दोन्ही देशांतील शांततेचा आणि संवादाचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. नियंत्रण रेषेवरील (LoC) परिस्थिती बिघडून लष्करी कारवाया वाढण्याची शक्यता आहे. तसेच हा करारा बांगलादेशच्या अस्तित्वाला अप्रत्यक्षपणे मान्यता देतो, परंतु हा करारा रद्द झाल्यास वादाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘भारत-पाक सीमेच्या…’ पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका सतर्क; नागरिकांसाठी जारी केले एड्वाइजरी

Web Title: Pahalgam terror attack will pakistan suspends 1972 shimla agreement that upholds loc sanctity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Red Sea बनणार युद्धाचा आखाडा? हुथी बंडखोरांकडून इस्रायली जहाजांची संपूर्ण ‘नाकेबंदी’; जागतिक तेल पुरवठा धोक्यात
1

Red Sea बनणार युद्धाचा आखाडा? हुथी बंडखोरांकडून इस्रायली जहाजांची संपूर्ण ‘नाकेबंदी’; जागतिक तेल पुरवठा धोक्यात

Indian Embassy Advisory : मध्यपूर्व भडकताच भारताचा इमर्जन्सी अलर्ट; भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे निर्देश
2

Indian Embassy Advisory : मध्यपूर्व भडकताच भारताचा इमर्जन्सी अलर्ट; भारतीयांना तात्काळ देश सोडण्याचे निर्देश

Mahshahr Attack : इस्रायली क्षेपणास्त्रांचा इराणच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पावर हल्ला; नेतान्याहू यांनी बोलावली तातडीची बैठक
3

Mahshahr Attack : इस्रायली क्षेपणास्त्रांचा इराणच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पावर हल्ला; नेतान्याहू यांनी बोलावली तातडीची बैठक

SUPARCO : भारताच्या प्रत्येक इंच जमिनीवर शत्रूची नजर; चीनच्या मदतीने पाकिस्तानने 16 महिन्यांत सोडले 6 Spy Satellites
4

SUPARCO : भारताच्या प्रत्येक इंच जमिनीवर शत्रूची नजर; चीनच्या मदतीने पाकिस्तानने 16 महिन्यांत सोडले 6 Spy Satellites

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.