Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतीमध्ये AI चा वापर सुरू; उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठ नवे मॉडेल करणार तयार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठांना कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून उत्पन्न वाढवणारे मॉडेल विकसित करण्याचे निर्देश दिले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 29, 2025 | 08:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर सुरू झाला असून, याचा प्रभावी उपयोग करून उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठांनी नवे मॉडेल तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या 53व्या बैठकीत बोलत होते.

UPSC NDA आणि NA परीक्षा 2025: अधिसूचना जाहीर; अर्जासाठी शेवटची तारीख कोणती? जाणून घ्या

या दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, हवामान बदल, कीड व्यवस्थापन आणि पावसातील खंड अशा संकटातही तग धरणारे वाण तयार करण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठीही विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा. “मिशन कृत्रिम बुद्धिमत्ता”अंतर्गत विद्यापीठांनी AI चा वापर करून पिकांचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

या बैठकीत कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, विविध आमदार, कृषी अधिकारी आणि विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. कृषी मंत्री कोकाटे यांनी परभणी विद्यापीठाने विकसित केलेल्या पोषणमूल्य असलेल्या बाजरी व ज्वारी वाणांचा उल्लेख करून संशोधनातील प्रगती सांगितली. राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, पुढील पाच वर्षांत महाराष्ट्र शेती क्षेत्रात पथदर्शी ठरेल. कृषी संशोधन हा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्याचा प्रचार-प्रसार व्हावा, असे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.

६ वर्षात केल्या १२ सरकारी नोकऱ्या! कॉन्स्टेबल Exam नापास; आता पट्ठ्या झाला IPS 

यावेळी नवीन 430 खाटांचे वैद्यकीय रुग्णालय व 100 विद्यार्थ्यांच्या क्षमतेच्या महाविद्यालयाच्या इमारतीचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यासाठी ₹403.98 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच 132/33 के.व्ही. सेलू उपकेंद्राचेही ई-भूमिपूजन करण्यात आले. ही परिषद 31 मेपर्यंत चालणार असून 300 ते 400 कृषी शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. नव्या तंत्रज्ञान व वाणांची शिफारस या परिषदेत करण्यात येणार आहे.

Web Title: Krushi ai fadnavis shetkari parbhani conference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 08:17 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • education news

संबंधित बातम्या

CJP School Theek Karo Latur: बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी आणले….; अभिजीत दिपकेंनी केली महापालिकेच्या शाळेची पोलखोल
1

CJP School Theek Karo Latur: बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी आणले….; अभिजीत दिपकेंनी केली महापालिकेच्या शाळेची पोलखोल

Educational News: शाळांमध्ये शारीरिक शिक्षण, कला अन् कार्यशिक्षणाची पुस्तके अनिवार्य; ३ री, ४ थी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी
2

Educational News: शाळांमध्ये शारीरिक शिक्षण, कला अन् कार्यशिक्षणाची पुस्तके अनिवार्य; ३ री, ४ थी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी

Tribal Ashram School: विद्यार्थ्यांच्या जेवणात खराब भाजीपाला? आदिवासी ठाकूर समाज संघटनेचा संताप, कारवाईची मागणी
3

Tribal Ashram School: विद्यार्थ्यांच्या जेवणात खराब भाजीपाला? आदिवासी ठाकूर समाज संघटनेचा संताप, कारवाईची मागणी

कृषी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ३,१४७ जणांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज
4

कृषी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ३,१४७ जणांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.