राज्यातील शालेय शिक्षणावर भाष्य करणारा ‘असर’ अहवाल यंदा जाहीर झालेला नाही. दरवर्षी जानेवारीत प्रसिद्ध होणारा हा अहवाल यंदा न आल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
इग्नूने जानेवारी २०२६ च्या शैक्षणिक सत्रासाठी पुनर्नोंदणीची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे वेळेवर अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कसा कराल अर्ज
यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रात कोणते नवे बदल होणार किंवा काय नवे धोरणं लागू होणार याबाबत अनेक प्रश्न आहेत. य़ा बजेटमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी काय नवे बदल होणार आहेत याची शक्यता…
पोटासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत ऊसतोडीसाठी येणाऱ्या मजुरांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सामाजिक जाणीवेचा ठोस प्रत्यय दिला आहे.
जगभरातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र हे अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे,असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
युवाशक्तीचा सहभाग, सर्जनशीलता आणि निर्णयप्रक्रियेतली भागीदारी भविष्यातील समावेशक, सक्षम शिक्षणव्यवस्थेची खरी ताकद ठरणार असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने दिलेल्या मोचांची विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी गंभीर दखल घेऊन त्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
भूगोल विषयाला अजूनही अनेक ठिकाणी केवळ सैद्धांतिक विषय म्हणून पाहिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत अभ्यासक्रम, प्रयोगशाळा सुविधा आणि प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता ही मोठी अडचण आहे.
गावाखेड्यात देखील AI ने मुळे खासकरुन शैक्षणिक क्षेत्रात देखील चांगले बदल झाले आहे. याचपार्श्वभूमीवर आता नेरळमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेचं सूत्रसंचालन चक्क एआय रोबोटने केले आहे.
महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने खासगी शिकवणी वर्गांसाठी नवीन कडक नियम जाहीर केले आहेत. आता यशाची हमी देण्यावर बंदी असून, आठवड्यात एक सुट्टी आणि दिवसाला फक्त ५ तास क्लास घेता येणार…
दरवर्षी होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपी, प्रश्नपत्रिका फुटणे, बाह्य हस्तक्षेप अशा घटनांना आळा घालण्यासाठी यापूर्वी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या कार्यरत आहेत.
दरवर्षी १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश स्वामी विवेकानंदांचे विचार, मूल्ये आणि आदर्शांना प्रोत्साहन देणे आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने विद्यार्थ्यांसाठी आणि आधुनिक शिक्षणपद्धतीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. काय हे नवीन बदल जाणून घ्या सविस्तर.
जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी विमानतळावरून विमानाने इस्त्रोकडे रवाना झाली.
जेईई परीक्षा ही बीटेक प्रवेशासाठी एकमेव परीक्षा नाही. अशा अनेक अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आहेत ज्या सर्वांना माहिती नाहीत. जेईई व्यतिरिक्त बीटेक प्रवेशासाठी येथे काही प्रवेश परीक्षा आहेत.जाणून घ्या सविस्तर माहिती...
एका वर्गखोलीत किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अपेक्षित आहे. अनेक अनुदानित शाळांमध्ये २० ते २५ वर्गखोल्या असून, सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे.
शिक्षकांच्या खासगी मोबाइलचा आणि वेळेचा होणारा गैरवापर थांबवण्याची मागणी राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली.