• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • A Child Has Died Due To Hanging In Kolhapur District

धक्कादायक! खेळता खेळता जिव गेला; कोल्हापुरात गळफास लागून बालकाचा मृत्यू

घरात लाकडी जिन्याला बांधलेल्या चिंध्यांनी झोपाळा म्हणून खेळताना गळफास लागून एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समर्थ अरुण वरुटे (वय ९, रा. आरे, ता. करवीर) असे या मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 25, 2025 | 11:42 AM
खेळता खेळता जिव गेला; कोल्हापुरात गळफास लागून बालकाचा मृत्यू

सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर : आपण राज्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या अनेक घटना पाहिल्या असतील. पण आता कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घरात लाकडी जिन्याला बांधलेल्या चिंध्यांनी झोपाळा म्हणून खेळताना गळफास लागून एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समर्थ अरुण वरुटे (वय ९, रा. आरे, ता. करवीर) असे या मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. परीक्षेचा पेपर देऊन आल्यानंतर बुधवारी (दि. २३) सायंकाळी साडे पाच वाजता ही घटना घडली आहे. समर्थच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

विद्यामंदिर आरे येथे समर्थ चौथीत शिकत होता. त्याची नुकतीच परीक्षा सुरू झाली असून, शाळेत पेपर देऊन तो सकाळी अकराच्या सुमारास घरी आला. त्याचे वडील अरुण यांचे किराणा मालाचे दुकान आहे. दुपारी ते दुकानात गेले. सायंकाळी आई, चुलती, चुलते आदी घराजवळच्या शेतात काम करत होते. भाऊ अथर्व (वय १३) आणि समर्थ दोघेच घरात होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास अथर्व दूध आणायला गेला तेव्हा समर्थ घरीच होता. घरातील लाकडी जिन्याला असलेल्या पट्ट्यांना कापडी पट्ट्या लावून तयार केलेल्या झोपाळ्यावर समर्थ खेळत होता. खेळता खेळता त्याला गळफास लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अथर्व घरी आल्यानंतर त्याने समर्थला गळफास लागल्याचे पाहिले आणि ओरडतच तो घराबाहेर गेला. कुटुंबीयांनी समर्थला सीपीआरमध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. वरुटे कुटुंबीयांनी ६ एप्रिलला त्याचा वाढदिवस साजरा केला होता.

समर्थचे मांजरावर खूप प्रेम होते. मांजराला चिकन आणण्यासाठी तो पैसे साठवत होता. मांजर आजारी असल्याने ते काही खात-पित नव्हते. त्यामुळे त्याच्यासाठी साठविलेल्या पैशातून समर्थ चिकन आणायला जाणार होता. त्यासाठी त्याने पैसेही घेतले होते. अथर्वने सोबत चल, असे त्याला सांगितले. पण समर्थ थोडा वेळ खेळून येतो, असे म्हणाला. मांजराला चिकन आणण्यासाठी समर्थ भावासोबत गेला असता तर कदाचित तो वाचला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Web Title: A child has died due to hanging in kolhapur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • big shocking news
  • cmomaharashtra
  • kolhapur
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
1

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
2

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर
3

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय
4

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 

कला क्षेत्रात करिअर घडवायचे आहे? पण काय करावे सुचेना? मग नक्की वाचा

कला क्षेत्रात करिअर घडवायचे आहे? पण काय करावे सुचेना? मग नक्की वाचा

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.