
crime (फोटो सौजन्य: social media)
24 तासांनी उलगडले आंबेनळी घाटातील मृत्यूचे रहस्य; मोबाईल लोकेशनमुळे लागला सुगावा
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील वडिलांचे नाव विजय मुसा किरडिया असे आहे. त्यांचा आणि त्यांच्या पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होता. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीला तिच्या माहेरी सोडल्या आणि मुलांसोबत एकटा राहत होता. आणि अचानक काल सकाळी विहिरीत पाच मृतदेह आढळून आले.
मृत्यू झालेले चारही मुलं जवळपास 7, 5, 4 आणि 2 वर्षांचे असे आहेत. या चिमुकल्यांना त्यांच्याच वडिलांनी विहीर फेकलं आणि त्यानंतर विहिरीतून पाणी काढण्याच्या लाकडाला गळफास घेत आपला जीवन संपवलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होत पाचही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नात्याला काळिमा! मुलानेच केली वडिलांची हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला
बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आला आहे. पुढच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी वडिलांचा मृतदेह जडला आणि त्यानंतर वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव अनिकेत समाधान घायवट (वय 21) असे आहे. तर मृत व्यक्तीचे नाव समाधान घायवट (वय 44) असे आहे. समाधान घायवट हे गेल्या दोन दिवसांपासून घरी परतलेच नव्हते. मुलाने पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तात्काळपणे तपासाला सुरुवात केली. तक्रार दाखल केल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर पोलिसांनी पुन्हा तरुणाची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपल्या केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
Ans: बुलढाणा जिल्ह्यातील भाले अंजन गावाजवळ ही घटना घडली.
Ans: विहिरीत पाच मृतदेह आढळले.
Ans: पती-पत्नीतील वादातून वडिलांनी चार मुलांना विहिरीत फेकून स्वतःही जीवन संपवल्याचा संशय आहे.