बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुकांमध्ये निराशा पसरली आहे. निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असतानाच अचानक ब्रेक लागल्याने राजकीय वातावरण शांत झाले.
जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निकालांनी सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का दिला असून ११ पैकी ५ ठिकाणी विरोधकांनी सत्ता काबीज केली आहे. बुलढाण्यासह अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या, काही बालेकिल्ल्यांत अनपेक्षित उलटसुलट झाले.
मिशन परिवर्तनअंतर्गत जिल्ह्यात अमलीपदार्थविरोधी मोहिम अधिक तीव्र करत स्थानिक गुन्हे शाखेने साखरखेर्डा पोलिस ठाणे हद्दीतील मलकापूर पांग्रा शिवारात मोठी कारवाई केली.
रेशनवर मिळणारे तांदूळ-गहू अनेक लाभार्थ्यांकडूनच खुलेपणाने बाजारात विकले जात असल्याच्या चर्चा असून, या गैरप्रकाराबाबत स्थानिक अन्नपुरवठा विभाग अनभिज्ञ असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे BOT तत्त्वावर उभारलेल्या गाळ्यांच्या देखभाल खर्चासाठी ग्रामपंचायतीने नियम मोडून वित्त आयोगातील ₹६.४७ लाख खर्च केल्याची तक्रार झाली आहे.
Bharat Bondre Passes Away News : राज्याचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे भारत भाऊ बोंद्रे यांचे वयाच्या ८४ व्या निधन झाले आहे. १९६७ पासून ते शरद पवारांसोबत होते.
बुलढाणा येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी विरोधी आघाडी महाविकास आघाडी (MVA) मधील मतभेदांच्या चर्चा फेटाळून लावल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी आहेत.
Buldhana Illegal Mineral Transport : अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ४७ टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी १० लाखांहून अधिक दंड वसुल केला. ही कारवाई रविवारी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारीने सुरू केलेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी यांनी अडीच लाख रुपये पगाराची नोकरी सोडून आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढा दिला. पण या सरकारने शेतकऱ्यांना भगवा, हिरवा आणि निळ्या रंगात विभाजित केले.
प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलनादरम्यान विनोद पवार (वय 45, रा. गौलखेड) यांचा अपघाती मृत्यू झाला. पवार यांनी पूर्णा नदीत उडी घेतली, पण नदीचा वेगवान जलप्रवाहामुळे ते वाहून गेले.